फळे
अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांवर संकट
अतिवृष्टीच्या तडाख्यात द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत हंगाम पुन्हा उभा राहिला. कामे सुरू होऊन थंडीमध्ये वाढ झाल्याने डाऊनीनंतर भुरीचा प्रादुर्भाव दिसून येत ...
थंडी वाढत असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले. मात्र, थंडी वाढत असल्याने काढणीयोग्य मालाला तडे जात आहे. ज्या बागांमध्ये १४ ब्रिक्सच्या पुढे उतरली आहे, अशा ...
चिकू लागवड पद्धत
हवामान चिकू पिकासाठी हवामान हे उष्ण व दमट, जास्त पावसाचा प्रदेश असलेले लागते. जमीन उत्तम निच-याची, खोल मध्यम काळी जमीन सुधारित जाती कालीपत्ती – ...
जांभूळ खाल्याने होणारे फायदे ….
उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरामध्ये अमृतासमान कार्य करते. जांभूळ हे ...
अवकाळी पावसामुळे संत्र्याचा आंबिया बहर अडचणीत
विदर्भासह राज्यात आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सध्या आपल्या बागा ताणावर सोडल्या आहेत. अवकाळी पावसामुळे आंबिया बहर फोडणाऱ्यांना अडचणीत वाढ झाली आहे. पावसामुळे आंबियाच्या नव्या ...
डाळिंबाची निर्यात होत असल्याने डाळिंबाला चांगले दर
सांगलीमधून गेल्यावर्षी ८०० टन डाळिंबाची निर्यात झाली होती. यंदा १०६ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. कोरडवाहू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी डाळिंब वरदान ठरते आहे. गेल्यावर्षी पाण्याची ...





