बातम्या

बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याचा निर्णय निर्णय शेतकरी हिताचा – अजित पवार
मुंबई – “राज्यातील बैलगाडा (Bullock cart) शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, ...

राज्यातील ओमायक्रॉनच्या संख्येत वाढ; आतापर्यंत आढळले ‘इतके’ रुग्ण
मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) ...

‘या’ जिल्ह्यातील पहिलीपासूनच्या शाळा आजपासून सुरु
औरंगाबाद – कोरोनामुळे (corona) गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या प्राथमिक शाळांची (School) दारे अखेर आजपासून (दि.२०) उघडणार असल्याने सर्वत्र शाळांची तयारी सुरू झाली आहे. ...

राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे विमा कंपन्यांकडून २ हजार ४५० कोटी रुपयांची पिकविम्याची नुकसान भरपाई
पुणे – राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या दूर करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदल करण्यात येतील. महिला शेतकरी आणि शेतमजूर यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा ...

भाजलेले चणे खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !
भाजलेले (Baked) चणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. भाजलेले (Baked) चणे खाल्यास बद्धकोष्ठता दूर होते. तसेच भाजलेले (Baked) चणे वीर्य वाढविण्यास मदत करते. भाजलेल्या ...

राज्यात २१ डिसेंबर २०२१ पर्यंत ३६९.८१ लाख क्विंटल साखर उत्पादन
मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये २१ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल १८६ साखर कारखाने (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच ...

राज्यातील ‘या’ ३ जिल्ह्यांना अवकाळी आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका; भाजीपाल्याचे मोठे नुकसान
मुंबई – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीटचा पाऊस झाला आहे. तर राज्यातील औरंगाबाद , वाशिम , नागपूर या ...

काळजी घ्या! देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल 27 टक्क्यांनी वाढ; गेल्या २४ तासात आढळले ‘इतके’ रुग्ण
मुंबई – कोरोना (corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या ...

थंडीच्या दिवसात ‘हे’ फळखाणे आरोग्यासाठी फायदेशीर
रामफळ हे एक मध्यम उंचीचे वृक्ष असून या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. हे झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे एक गोड फळ (Fruit) ...

‘या’ जिल्ह्यात १०० लाख क्विंटलपर्यंत साखर उत्पादन
मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल १८९ साखर कारखाने (Sugar factory) ऊस गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच ...




