बातम्या

कृषी विभागाची कृषी मॉल संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच – जयंत पाटील
सांगली – सेंद्रिय कृषी मालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळण्यासाठी त्याबरोबर सेंद्रिय मालाचे होणारे उत्पादन तात्काळ थेट ग्रहाकांपर्यत जाण्यासाठी कृषी विभागाची कृषी मॉल ही ...

ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले ‘हे’ निर्देश
काल मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओमायक्रॉनला रोखण्यासाठी निर्देश दिले आहे. ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने ...

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ७०.२१ लाख टन उसाचे गाळप
मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात ...




