बहुगुणी वेलचीचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या

वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असंही म्हटलं जातं. हिवाळ्यात रोज चहामध्ये वेलचीचा वापर करावा. वेलची ही कफ आणि खोकल्याच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करते. वेलची खाण्यामुळे सेक्स लाईफ सुधारते असंही म्हटलं … Read more

आवळा सरबत पिल्याने दूर होतात ‘हे’ आजार, माहित करून घ्या

आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. आपले आरोग्य चांगले राहते. आयुष्य वाढण्यास मदत होते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. आवळा सरबतात मध मिसळले तर अधिक चांगले. तसेच आवळा ज्यूसमुळे महिलांची पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते आवळा खाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कारण मेटाबॉलिज्म व्यवस्थित होऊन वजन कमी होते. ज्यांना किडनी … Read more

ताजे खजुर खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

ताज्या स्वरूपातील खजूर देखील फर्टिलिटी सुधारण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी, मदत करते. खजूरामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ताज्या खजुरामुळे बद्धकोष्ठता, ब्लोटिंगचा त्रास  कमी होण्यास मदत होते. प्रोटीन्स – प्रोटीन्समुळे मसल्सला मजबुती मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते. मिनरल्स – ताज्या खजूरामध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे मॅग्नेशियम … Read more

तुम्हाला जर कंबरदुखी असेल तर माहित करून घ्या कारणे आणि उपाय

कंबरदुखी आजच्या जमान्यात फार मोठी समस्या झाली आहे. १० पैकी ७ जणांना कंबरदुखीचा त्रास असतो.बदलेली जीवनशैली व सतत एका जागेवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे अनेकांना कंबरदुखीचे दुखणे मागे लागते.कंबरदुखीची कारणे,उपाय थोक्यात. कंबरदुखीचे दुखणे हे हलके, मध्यम वा तीव्र अशा स्वरुपाचे असू शकते, जे सतत आवळल्याप्रमाणे, घट्ट धरुन ठेवल्यासारखे, खेचल्याप्रमाणे वा ताणल्याप्रमाणे किंवा भोसकल्याप्रमाणे अशा वेगवेगळ्या … Read more

तुम्ही साबुदाणा खाताय, मग हे फायदे नक्की वाचा

नवरात्री असो वा एकादशी किवां अगदी कोणताही उपवास असो साबुदाणा असतोच. अनेकवेळा साबुदाणा खाल्यामुळे पित्त होते. अनेकांना त्रास होतो. त्यामुळे अनेकजण साबुदाणा खाणे टाळतात. पण साबुदाणा खाण्याचे अनेक  फायदे देखील आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते. तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि … Read more

अचानक हार्ट अटॅक आला तर काय कराल, जाणून घ्या

हार्ट अटॅक एक मोठा आजार आहे जो कुठली चाहूल न देता अचानक पुढे उभा राहतो. याचा झटका कधीही आणि कुणालाही येऊ शकतो. जर पेशंट घरात एकटा असेल आणि हार्ट अटॅक आला तर त्याला कोणाचीच मदत मिळू शकत नाही. अशावेळी पेशंटने समजदारपणा आणि पेशंस बाळगायला हवे, ज्यामुळे त्याचे प्राण वाचू शकतात. यासोबतच हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत काही टिप्स … Read more

काय आहेत कारल्याचे फायदे? जाणून घ्या

रोज एक ग्लास कारल्याचा रस प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळित होते, खाल्लेलं पचायला मदत होते. कारल्याने आपल्याला भूकही लागते आणि त्याचबरोबर आपलं वजन कमी होण्यास मदत होते. कारल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते, एक ग्लास कारल्याचा रस आणि त्यात अर्ध लिंबू टाकून प्यायल्याने आजारावर मात करण्याची ताकद आपल्या शरीराला मिळते. कारल्याच्या रसाने त्वचारोगावर नियंत्रण राहते. कारल्यानं हृदय मजबूत … Read more

आल्याचे फायदे तुम्हाला माहीत असतील, तर आता आल्याचे नुकसानही जाणून घ्या

आल्याचं जास्त सेवन करणंही तुम्हाला महागात पडू शकतं. जर तुम्ही हा विचार करत असाल की, आल्याच्या जास्त सेवनाने तुम्हाला जास्त फायदा होईल तर हा चुकीचा विचार आहे. जाणून घ्या अधिक प्रमाणात आलं सेवन करण्याचे नुकसान… आल्याचं जास्त सेवन केल्याने गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जास्त आल्याचं सेवन केल्यावर होणारे नुकसान … Read more

दूधासोबत ‘हे’ पदार्थ चुकनूही खाऊ नका

दूध आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. परंतु हे काही पदार्थांसोबत खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. 1. दही दूध आणि दह्याने तयार केलेले पदार्थ एकत्र खाऊ नका. हे एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटी, गॅस, वोमेटिंग आणि इनडायजेशनची समस्या होऊ शकते. 2. लिंबू लिंबू किंवा आंबट पदार्थ खात असाल तर एक तासांपर्यंत दूध घेणे अवॉइड करा. हे एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटी, … Read more

भरपूर पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

डॉक्टर आणि वैद्य नेहमीच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. खरे म्हणजे पाणी हे आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. आपले शरीर प्रामुख्याने पाण्याचेच बनलेले आहे. परंतु आपल्या पिण्यात कमी पाणी आले की शरीरातील चयापचय क्रियांचा समतोल ढासळतो. म्हणून भरपूर पाणी पिले पाहिजे. पाण्यामुळे आपल्या शरीराचा पाणीदारपणा कायम राहतो. पाण्याचे आपल्या आरोग्यावर होणारे काही चांगले परिणाम असे … Read more