कारल्याचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

कडूपणासाठी प्रसिद्ध असलेले कारले आरोग्यवर्धक गुणधर्मासाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. आशिया उपखंडामध्ये आहारामध्ये भाजी स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात वापरही होतो. कारले हे कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. कारल्याच्या रसापासून विविध पदार्थांना मागणी वाढत आहे. कारल्याचे वाळवलेले काप, भुकटी हे अधिक काळ टिकू शकतात. आरोग्यासाठी जागरूक लोकांमध्ये कारल्याच्या चहा लोकप्रिय बनत आहे. चला तर जाणून घेऊ … Read more

तुम्हाला माहित आहे का? संत्री खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

एकदम फ्रेश कलर असलेली संत्री पाहिल्यानंतर आपले मन प्रसन्न होते. हे फळ खाण्यात जेवढे स्वादिष्ट असते तेवढेच ते आरोग्यवर्धकदेखील आहे. एका व्यक्तिला जेवढ्या व्हिटॅमिनसी सीची आवश्यकता असते ती, दररोज एक संत्री खाल्ल्यावर पूर्ण होते. दररोज एक संत्रीचे सेवन केल्याने शरीर तंदूरुस्त राहते. त्वचा उजळते आणि सौंदर्यात वृध्दी होते. यासोबतच हे अनेक रोगांसाठी रामबाण उपायांचे काम … Read more

शेतकऱ्याने लढवली ‘ही’ शक्कल आणि झेंडूच्या फुलातून कमावले तब्बल ६२ लाख!

पुणे – कोरोना महामारीचा फटका संपूर्ण विश्वाला बसला आहे. या रोगामुळे भारताचे देखील मोठे नुकसान झाले. या नुकसानाचे पडसाद थेट जीडीपीवर देखील पाहायला मिळाले. सर्वच क्षेत्रांना यामुळे नुकसान सोसावे लागले, यात सर्वाधिक कष्टाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर देखील आणखी एका आव्हानाची भर पडली आहे. अवकाळी पाऊस, कीड, लॉकडाऊनमुळे बंद बाजारपेठा यामुळे चारी बाजूनी संकट शेतकऱ्यांवर आले होते. … Read more

आंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आपल्या सर्वांचे आवडते फळ म्हणजे आंबा. असा कोणी नसेल की, ज्याने आंबा खाल्ला नसेल. आंब्याच्या हंगामात प्रत्येकजण आंब्याची चव चाखत असतो. आंबा खाल्ल्याने अनेक फायदे आरोग्यासाठी चांगले आहे, पण तुम्हाला माहिती आहे का आंब्याचे पानेही आरोग्यदायी आहेत. हो आंब्याच्या पानांचा आपल्या आरोग्यसाठी फायदा होतो. आंब्याच्या पानांत बरेच औषधी गूण आहेत. आंब्याच्या पानांचे फायदे इतके वैविध्यपूर्ण … Read more

राज्यात एका नव्या भाताचा शोध लागला, ‘या’ बळीराजानं पिकवला आगळा-वेगळा निळा भात

शिर्डी – राज्यात शेतीविषयी वेगवेगळे आणि नवे प्रयोग सुरूचअसताना, अशात आता राज्यात एका नव्या भाताचा शोध लागला आहे. इंडोनेशियातील आगळा वेगळा निळा भात आता आपल्या महाराष्ट्रात पिकायला लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील अकोलेच्या विकास आरोटे यांनी या वाणाचे बियाणे बनवले असून आता कृषी विभागाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात या लागवड करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

लिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

सध्या संपुर्ण जगाला COVID 19 (करोना) या विषाणूजन्य आजाराने विळखा घातला आहे. अशा परिस्थितीत मानवी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लिंबुवर्गीय फळांचे आहारात सेवन करणे गरजेचे झाले आहे.  लिंबामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबु सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते, त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषाणुंपासून मुक्तता … Read more

आल्याचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

थंडी म्हटलं तर चहा हा हवाच असतो. अशावेळी सर्वांची पसंती असते ती आलं घातलेल्या चहाला. आल्याचा चहा सर्दी-खोकल्यासारख्या इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो. आल्याचा समावेश गरम पदार्थांमध्ये होतो. त्यामुळे आल्याच्या सेवनाने शरीराला उष्णता मिळते, त्याचप्रमाणे आळसही दूर होतो.चला तर मग जाणून घेऊ फायदे….. आल्यामध्ये असलेलं जिंजर ऑईल शरिरातील पित्ताचं प्रमाण कमी करतं. दिवसातून 2-3 … Read more

मशरुम खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

मशरुम म्हटलं की अनेकांचे चेहरे वाकडे-तिकडे होतात. खुप कमी लोकांना मशरुम आवडतं. मात्र मशरुम आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे खूप कमी लोकांना माहित आहे. मशरुममध्ये अनेक महत्वपूर्ण खनिजं आणि व्हिटॅमिन असतात. त्यामुळे मशरुम खाणं खूप गरजेचं आहे. शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी आपण अनेक उद्योग करत असतो. मग त्यात आजपासून जेवणात मशरुमचा समावेश करा… चला तर जाणून घेऊ … Read more

निरोगी आरोग्याला ‘या’ पालेभाज्या आहेत फायदेशीर, जाणून घ्या

  जेवणात पालेभाज्याला खूप महत्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत. चला तर जाणून घेऊ पालेभाज्या… कोथिंबीर – उष्णता कमी करणारी, पित्तनाशक आहे. हृदरोगावर अतिशय उपयुक्त घोळ – मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त. तसेच लघवीला साफ होते. हादगा – पित्त, हिवताप, खोकला … Read more

शेतीसाठी उपयुक्त आहे गांडूळ खत, जाणून घ्या फायदे

रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी … Read more