बातम्या

युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेती करून केले वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न

युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेती करून केले वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न

रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत घसरतो. ही बाब लक्षात घेत युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीचा ध्यास घेतला. या माध्यमातून या शेतकऱ्याला वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न होत ...

आल्याची आवक स्थिर, प्रतिक्विंटल २६०० ते ५००० रुपये दर

आल्याची आवक स्थिर, प्रतिक्विंटल २६०० ते ५००० रुपये दर

कृषी उत्पन्न बाजार समितीत काल म्हणजेच २८ जानेवारी रोजी आल्याची २१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५००० रुपये दर मिळाला. आवक स्थिर ...

वाशी फळ बाजारात कोकणातील हापूस आंबा दाखल

वाशी फळ बाजारात कोकणातील हापूस आंबा दाखल

वाशीतील फळ बाजारात आता कोकणातील हापूस आंब्याची आगमन झाली आहे. पाच डझनांच्या एका पेटीला तब्बल दहा हजारांचा दर मिळाला आहे. अवकाळी पावसाळामुळे आणि थंड ...

जाणून घ्या बदामचे फायदे…

जाणून घ्या बदामचे फायदे…

बदामावरच्या सालीवर टॅनीन नावाचं एक तत्व असतो जो बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला अधिक फायदा ...

जाणून घ्या कच्च्या पेरूचे अनेक फायदे….

जाणून घ्या कच्च्या पेरूचे अनेक फायदे….

हिवाळ्यात पेरू हे फळं बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पेरूचे अनेक फायदे आपल्याला माहित असतात. आत्तापर्यंत तुम्हाला पिकलेल्या पेरूचे फायदे माहित असतील पण कच्च्या ...

अशी घ्या काळवंडलेल्या अंडरआर्म्सची काळजी

अशी घ्या काळवंडलेल्या अंडरआर्म्सची काळजी

काळवंडलेले अंडरआर्म्स यामुळे अंडरआर्म्स आकर्षक दिसत नाहीत, पण रोज काळजी घेतली तर तुमचे अंडरआर्म्स चांगले दिसू शकतात. ही काळजी घेणे खिशालाही परवडणारी आहे. त्यासाठी ...

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटपासाठी विशेष मोहीम

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटपासाठी विशेष मोहीम

नागपूर : पीककर्ज मिळण्यासाठी लागणारी जी कागदपत्रे लागतात तीच कागदपत्रे किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी लागणार आहेत. तसेच या कार्डची वैधता ही पाच वर्षे राहणार ...

दीड हजार ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान; ३० मार्चला मतमोजणी

दीड हजार ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान; ३० मार्चला मतमोजणी

राज्यातील 19 जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 मार्च 2020 रोजी मतदान; तर 30 मार्च 2020 रोजी ...

सकाळी उठल्यानंतर मीठ पाणी प्या, त्याचे हे आहेत लाभदायक फायदे….

सकाळी उठल्यानंतर मीठ पाणी प्या, त्याचे हे आहेत लाभदायक फायदे….

आजच्या धवपळीच्या जगात अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यमुळे प्रत्येक जण तंदरूस्त राहण्यासाठी धडपड करत असतो. अशा अनेक अजारांपासून लांब राहण्यासाठी नियमीत मिठाच्या ...

चांगल्या आरोग्यासाठी गूळ खावा की साखर, घ्या जाणून…….

चांगल्या आरोग्यासाठी गूळ खावा की साखर, घ्या जाणून…….

पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर ...