अर्ज
अबब ! शेतकरी कृषिपंपांचे एवढे अर्ज ‘वेटींग’वर
गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हवा तसा पाऊस नसल्याकारणाने शेतीवर त्याचा परिणाम होत आहे. पाऊसामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. एका पावसासाठी हाती ...
ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली : आता घरबसल्या करू शकता रिन्यू !
ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता(Validity) संपल्यानंतर ते रिन्यू करण्यासाठी 30 दिवसांची मुदत(Term) RTO द्वारे दिली जाते. तसेच लायसन्स रिन्यू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज ...
‘या’ सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये
मुंबई – केंद्र सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना (farmers) निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेची (पीएम-केएमवाय) घोषणा केली होती. भारतातील किसान मान-धन योजना ...
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेकरिता शेतकऱ्यांकडून शासनाकडे ७ हजार ५५४ अर्ज प्राप्त!
मुंबई – प्रधानमंत्री (Prime Minister) सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना ...




