मुंबई
राज्यात ५०५१ कोटींचे गुंतवणूक करार; ९ हजार जणांना नोकरीची नवी संधी – सुभाष देसाई
मुंबई – दुबई वर्ल्ड एक्स्पोच्या अभूतपूर्व यशानंतर उद्योग विभागाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा वेग कायम ठेवला असून विविध १२ कंपन्यांसोबत सुमारे ५०५१ हजार कोटींचे सामंजस्य करार ...
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ४३ साखर कारखाने सुरू
मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल ...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साकारणार “पुस्तकांचे गाव”
मुंबई – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात “पुस्तकांचे गाव” (Village of books) साकारण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. ...
‘पुणे – मुंबई’ या दोन शहरांना वाढला कोरोनाचा धोका ; मास्क वापरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना संसर्ग(Covid infection) रोगाने दोन वर्ष संपूर्ण जग थांबवले होते, आता कुठे सर्व व्यवस्तीत सुरु असून पुन्हा एकदा धोक्याची बातमी समोर आली आहे. कोरोनाचे ...




