agriculture news in india

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान किसान योजनेचा 10 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

नवी दिल्ली – देशात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता. कोरोनाच्या या संकटकाळात देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडेही मदत मागणार – विश्वजीत कदम

सांगली – डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि विशेषत: द्राक्ष बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. हवामानाची अनियमितता, अचानकपणे पडणारा पाऊस ...

पाठदुखी दूर करण्यासाठी काही खास टिप्स

जास्त वजन उचलू नये – काम करताना काळजी घ्या की तुम्ही जी वस्तू उचलत आहेत त्याचं वजन खूप असता कामा नये. खूप वजन उचलण्याचा ...

वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ 5 गोष्टी

लठ्ठपणा शरीरात अनेक प्रकारचे रोग घेऊन येत असतो. वजन कमी करण्यासाठी आहार पाळायचा की जिमला जायचे, वजन कमी करण्यासाठी काय करावे हा प्रश्न लोकांनी ...

शेतकऱ्यांचे आधुनिक शेती तंत्रज्ञान

शेतकऱ्यांचे आधुनिक शेती तंत्रज्ञान रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता https://t.co/BLGxVQABMu pic.twitter.com/3gkUzzT3BK — KrushiNama (@krushinama) February 4, 2020

धन खरेदी केंद्राची तपासणी करण्यासाठी तीन भरारी पथक तयार

गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात एकूण ६६ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावानुसार धान खरेदी करण्यात येत आहे. मात्र अनेक केंद्रावर नियमांचे उल्लघंन आणि ...

गैरहजर ग्रामसेवकांवर आता पुणे जिल्हा परिषद करणार कारवाई

पुणे :  छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. ग्रामसेवकाला ...

‘मी शाळा शिकलेली नाही,माझी शाळा म्हंटल तर निसर्गाच्या कुशीमध्ये आणि काळ्या मातीमध्ये झालेली आहे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त काल विद्यापीठामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ ...

राज्यात ३६ लाख क्विंटल कापसाची खरेदी

गेल्या हंगामात कापसाचे दर साडेपाच हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले होते. त्यामुळे या वर्षीचा हंगामदेखील कापूस उत्पादनाला पोषक राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र ...

शेतकऱ्यानं केला चमत्कार; ४० दिवसांत कलिंगडामधून तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांचं उत्पन्न

सोलापूर – शेतकरी हा नेहमीच आपल्या देशाचा कणा राहिला आहे. अनेक नाविन्यपूर्ण व भक्कम उपाययोजनांतून हा कणा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ...