shetkari mahiti

भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
काही जण टाइमपास म्हणून शेंगदाणे खाणे पसंत करतात. शेंगदाण्यांचा आपण वेगवेगळ्या पाककृतींमध्येही समावेश करतो. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, तेल आणि फायबरचे भरपूर ...

तजेलदर त्वचेसाठी करा ‘हा’ उपाय, जाणून घ्या
मुंबई : आपल्याला माहितीच असेल केळी आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहित आहे का केळीची साल त्यापेक्षही अधिक फायदेशीर आहे. आपल्या घरात डझनभर केळी ...

‘हा’ उपाय केल्याने फक्त 4 मिनिटात येईल त्वचेला ग्लो
मुंबई – कॉफी पावडरमध्ये बरेच नैसर्गिक घटक असतात जे त्वचेसाठी सर्वात चांगले आणि सुरक्षित देखील आहेत. कॉफी स्क्रब तर आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. फक्त 4 ...

‘हा’ उपाय केल्याने 5 मिनिटांत कमी होईल पित्ताचा त्रास, जाणून घ्या
पित्ताचा किंवा ऍसिडिटीचा त्रास जवळ जवळ सर्वांनाच होतो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांना सर्वाना कधी ना कधी त्रास जाणवतो. पित्तामागे अनेक कारणं असतात. पित्त ...

शिळा भात आरोग्यास लाभदायक, जाणून घ्या फायदे
अनेक जणांना भात खाण्याची भीती असते. कारण भात खाल्याने वजन वाढण्याची भीती असते. परंतु, हाच भात आरोग्यास देखील तितकाच लाभदायक आहे. त्यामध्ये जर शिळा ...

……म्हणून जीभ स्वच्छ ठेवा!
आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती ...

पनीर खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे, माहित करून घ्या
मुंबई – पनीर हे चविष्ट असण्यासह आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. या मध्ये प्रथिन,व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फास्फोरस फोलेट मुबलक प्रमाणात आढळत.जे शरीरास निरोगी ठेवण्यास सहाय्यक असतात. ...

कारलं खा आणि आजारांना ठेवा दूर..! जाणून घ्या
कारलं या भाजीचं नाव जरी घेतलं तरी अनेक जण नाक मुरडतात. परंतु चवीने कडू असणारं कारलं शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. मात्र केवळ चव कडू ...

आवळा शरीरासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे
आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, अॅन्टी-ऑक्सिडेट्सही असतात. रोज आवळा ...

प्रत्येक मंदिरासमोर कासव का असते? जाणून घ्या
कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला `स्वत:ची कुंडलिनी जागृत व्हावी’, अशी इच्छा निर्माण झाली. कासवाने ...




