जाणून घ्या , तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

  • तांब्याच्या पिण्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यामुळे शरीरातील तांब्याची कमतरता भरुन निघते. तसंच रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित ठेवतं.
  • तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतं.
  • तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो.
  • अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात.
  • पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी तांब्याचं पाणी अतिशय उपयोगी असतं. दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस,अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.

महत्वाच्या बातम्या –

कोंढवा दुर्घटना : बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का ? सुप्रिया सुळेंंचा सवाल

अंबड तालुक्यतील शेतकऱ्याने बाजारी, सोयाबीन टाकले जाळून

जायकवाडी धरणात 25 टक्के पाणीसाठा जमा – जलसंपदा विभाग

पवना धरणातून पाणी साेडल्याने पवना नदीला पूर