शेतकरी माहिती
राज्याचा सरासरी साखर उतारा ९ टक्क्यांवर
मुंबई – यंदा राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर राज्यात तब्बल १५७ साखर कारखाने ...
विम्याचे पैसे न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा इशारा
मुंबई – खरीप 2020 च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या ...
अपंगत्वावर मात केलेल्या महाराष्ट्रातील १० दिव्यांगांना राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली – अपंगत्वावर मात करून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेल्या महाराष्ट्रातील 10 दिव्यांगाना वर्ष 2020 च्या राष्ट्रीय सक्षमीकरण या राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती राम ...
मराठवाड्यातील तालुकास्तरावरील सर्व रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सेवा-सुविधा देणार – राजेश टोपे
परभणी – जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सर्व समस्या सोडवण्यात येतील तसेच येणाऱ्या काळात परभणी जिल्ह्याला प्राधान्य देवून सर्व सुविधा देण्यात येतील. सामान्य माणसाला शुन्य शुल्कात अत्याधुनिक आरोग्याच्या ...
‘या’ तारखेपासून मुंबई आणि पुण्यातील शाळा सुरू होणार
मुंबई: मुंबई आणि पुणे पालिकेने (Municipal Corporation) शाळा सुरु करण्याविषयी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले ...
‘खरबूज’ खाल्ल्याने दूर राहातील ‘हे’ आजार, जाणून घ्या
पिवळसर रंगाचे रसदार, चवदार व थंड असे खरबूज म्हणजे निसर्गाने उन्हाळ्यासाठी आपल्याला दिलेले एक वरदानच म्हणायला हवे. इंग्रजीमध्ये मस्कमेलन, संस्कृतमध्ये खरबुजा तर शास्त्रीय भाषेत ...
तेलकट त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या
प्रत्येकाला आपली त्वचा सुंदर दिसायला हवी असते. त्वचा चांगली दिसण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही उत्पादन वापरून अथवा घरगुती उपाय करून प्रयत्न करत असतो. ...
कोणतंही ID नसताना बदलता येणार आधार कार्डवरील पत्ता, जाणून घ्या
आधार कार्ड आपल्या सर्वात महत्वाच्या कागदपत्र आहे. आपल्या आयुष्याशी संबंधित बहुतेक कामे आधार कार्ड करता येणार नाहीत. जसे की बँकेचे काम, गॅस सिलिंडर बुकिंग. ...
चूक मात्र प्रशासनाची, पण सर्व खापर प्रशासन शेतकऱ्यांवर फोडतय; शेतकऱ्यांकडून परत घेतला जाणार निधी
सोलापूर – अल्प व अत्यल्प जमीन असणार्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास ...
‘हे’ उपाय केल्याने ५ मिनिटांत दूर होतील चेहऱ्यावरील काळे डाग
धूळ, प्रदूषण, ताण-तणाव आणि इतर शारीरिक कारणं याचा थेट परिणाम चेहऱ्यावर होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले डाग, ब्लॅक स्पॉट घालवण्याच्या नादात अनेक जण अनेक ...




