Agriculture technology

थंडीच्या दिवसात मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या
आपण अंघोळ दररोज करतो पण एक दिवस म्हणजे तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी एक प्रयोग करून पहा. आठवड्यातून एकदा जर शक्य नसल्यास महिन्यातून एकदा ...

थंडीच्या दिवसांत ‘हे’ आहेत आरोग्यदायी हेल्थ ड्रिंक्स
हवामानात होत असलेल्या बदालाचा परिणाम आरेग्यावर होत असतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात काही बदल करा. थंडीपासून बचावण्यासाठी काही हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक्सचा ...

दूधासोबत ‘हे’ पदार्थ चुकनूही खाऊ नका
दूध आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. परंतु हे काही पदार्थांसोबत खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. 1. दही दूध आणि दह्याने तयार केलेले पदार्थ एकत्र खाऊ ...

पाणी कसं आणि केव्हा प्यावं? माहित करून घ्या
आपल्या सर्वाना पाणी आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे, हे तर माहितच आहे. जर योग्य पद्धतीने आपण पाणी प्यायलो तर आपल्या शरीरातील वात आणि ...

पनीर खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
पनीर हे चविष्ट असण्यासह आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. या मध्ये प्रथिन,व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फास्फोरस फोलेट मुबलक प्रमाणात आढळत.जे शरीरास निरोगी ठेवण्यास सहाय्यक असतात. चला ...

बटाटा लागवड कशी व कधी करावी, जाणून घ्या
बटाटा पिकाचे लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फाँस्फरस या सारखी खनिजे, ब आणि ...

निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी ‘हे’ पाणी प्या
सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. घरामध्ये कोणाला अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला, तर थोडासा ओवा गरम करून खावयास देणे, ...

तापावर ‘हे’ आहेत हक्काचे घरगुती उपाय ! जाणून घ्या
सध्या वातवरणात होत असलेल्या बदलामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत तापाचा त्रास जाणवत आहे. अशावेळी प्रत्येक वेळी डॉक्टरांकडील औषधांबरोबरच घरगुती उपाय देखील करावेत. यासाठी नेमकं काय करावं ...
काकडी पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल हवामान आणि जमीन
काकडी हे भारतीय पिक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते. काकडी पासून ...

काळ्या मिरीचा आरोग्यासाठी उपयोग, माहित करून घ्या
धने, मिरे, लवंग, मसाल्याचे हे पदार्थ कुठल्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असतात. पण याच पदार्थांचा उपयोग आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. आता मिरेचेच ...





