shetkari mahiti

माहित करून घ्या पशुधनास पोषक आहार
पशुसंवर्धनाचा शेतकर्यांच्या शेतजमिनीत उपलब्ध असलेल्या चारा हा एक सर्वात महत्वाचा घटक आहे. जर शेतकर्यांकडील पशू हे उत्पादन देणारे असतील, तर त्या पशूंसाठी सर्वांत महत्वाचे ...

आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे जिरे, जाणून घ्या फायदे
जिऱ्यामध्ये असलेल्या ‘मोलाटोनीन’ तत्त्वामुळे डायरिया, एसीडिटी, पोट दुखी, पोटातील कृमी या समस्या दूर होतात. ज्या लोकांना अन्न पचनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर जिरे वरदान ...

आवळा लागवड, माहित करून घ्या फक्त एका क्लीकवर….
आवळा जमीन हलकी ते मध्यम जाती कृष्णा, कांचन, चकैय्या व निलम लागवडीचे अंतर : ७.० X ७.० मीटर खते : पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ...

तुम्ही कधी ऐकले आहे का गूळ-जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे? जाणून घ्या
घरातील मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरे. पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातोय. आहारमध्ये जिरे स्वाद वाढवण्यासाठी घातले जात असले तरी त्याचा ...

चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या कशा घालवाल? माहित करून घ्या फक्त एका क्लिकवर…
प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी तरुण-तरुणींबरोबरच सर्वजण वेगवेगळे सौंदर्य प्रसाधने वापरतात. बऱ्याचदा चांगल्या दर्जाची उत्पादने वापरुनही चेहऱ्याचे सौंदर्य टिकत नाही. त्यातील सर्वात ...

काजू खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..
काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे निअयमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच ...

कशी करावी मोहरी लागवड? जाणून घ्या
जमीन – मध्यम ते भारी पूर्वमशागत– ३ वर्षातून एकदा नांगरट, २ कुळवाच्या पाळ्या पेरणीची वेळ – ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा पेरणीचे अंतर – ४५ X १५ सें.मी ...

जवस लागवड पद्धत, माहित करून घ्या
जमीन – मध्यम ते भारी टिकवून ठेवणारी चांगल्या निच-याची पूर्वमशागत- १ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या पेरणीची वेळ – ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा पेरणीचे अंतर – ४५ X ...

फणसाचे ‘हे’ गुण तुम्हाला ठेवतील आजारापासून दूर, माहित करून घ्या
फणसामध्ये विटामिन A, विटामिन C, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, आयरन, नियासिन आणि जिंक भरपूर प्रमाणात असते. फणस हे फळ फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे ...

अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य – विजय वडेट्टीवार
मुंबई – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मदत ...




