Trade in Agriculture
दही आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर; जाणून घ्या फायदे
मुंबई – दहीचे आपल्या शरीरावर नेहमीच चांगले परिणाम होतात. दही हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत ...
कंबरदुखी असेल तर माहित करून घ्या कारणे आणि उपाय
कंबरदुखी आजच्या जमान्यात फार मोठी समस्या झाली आहे. १० पैकी ७ जणांना कंबरदुखीचा त्रास असतो.बदलेली जीवनशैली व सतत एका जागेवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे ...
सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय ! जाणून घ्या
लिंबूमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक घरगुती उपचारांमध्ये लिंबूचा सर्रास वापर केला जातो. पण याशिवाय महिलांच्या सौंदर्यात लिंबूचा वापर नेहमीच फायदेशीर ठरतो. लिंबूचा रस ...
कोणत्या फळाचा रस कोणत्या आजारावर प्रभावी ठरतो, माहित करून घ्या
वेगवेगळ्या फळांचा रस वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर गुणकारी ठरतो हे शास्त्रीय पातळीवर सिद्ध झाले आहे. फळांमध्ये असे अनेक गुण आणि घटक असतात जे आजार बरा ...
कोथिंबीर खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही कधी ऐकले आहे का?
भारतामध्ये पदार्थांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ जर कोणता असेल तर तो पदार्थ आहे कोथिंबीर. कोथिंबीरचा उपयोग हा साधारणतः जेवण सजवण्यासाठी आणि पदार्थांमध्ये सुगंध ...
वाटाणे लागवड पद्धत, माहित करून घ्या
वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वाटाण्याचा उपयोग आहारात भाजी म्हणून केला जातो. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून ...
पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाणे टाळावे, जाणून घ्या
पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उघड्यावरचे पदार्थ खाल्याने जंतू संसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात काही पदार्थ खाणे टाळावे. अनारोग्य ...
मोड आलेल्या धान्याचे महत्व, माहित करून घ्या
मोड आलेल्या धान्याचे महत्व: मानवाचे शरीर हे आम्लरीयुक्त असून त्राचे कार्र आम्लयुक्त आहे. आपण आहारात जास्तीत जास्त आम्लयुक्त आहार घेत असतो परंतु मोड आलेली ...
तमालपत्राचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..
दालचिनीची पाने जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते. ...
‘हे’ आहेत जगातील पाच सर्वात महागडी फळे, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..
फळे खाल्याने ऊर्जा मिळते. फुलझाडांमध्ये परागीकरण (Pollination) झाल्यानंतर फुलाचे रुपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले अंडाशय होय. अनेक फळामध्ये बिया असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. प्राणी व पक्ष्यांद्वारे बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये ...




