Trade in Agriculture
टोमाटो लागवड पद्धत, माहित करून घ्या
महाराष्ट्रात टोमॅटो लागवडी खा अंदाजे 29190 हेक्टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हेक्टरी महाराष्ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्वाचे जिल्हे आहेत. तीनही म्हणजे ...
कोरफडचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..
कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत अॅलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनते. कोरफडीचा रस ...
सुपरफूड्सचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..
मेथीचा औषधी वनस्पती म्हणून वापर केला जातो. कारण मेथी अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे. मेथीचे दाणे आणि हिरवी मेथी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. स्वयंपाकघरात ...
मनुक्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!
चांगले आरोग्य मिळवण्यासाठी आपण काय करत नाही. त्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो आणि कधीकधी घरगुती उपचारांचा अवलंब करतो. तर आज आपण मनुक्याच्या घरगुती उपचारांबद्दल बोलू. ...
पोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, माहित करून घ्या
पोटात गॅस झाल्यानंतर होणार्या वेदना अगदीच त्रासदायक असतात. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी गॅस शरीराच्या बाहेर पडणे आवश्यक आहे.म्हणुनच या त्रासातून बाहेर पडण्यासाठी हे घरगुती उपाय ...
शेततळे व त्याचे फायदे, माहित करून घ्या फक्त एका क्लिकवर…
शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळयास शेततळे असे म्हणतात. हे तळे नाला ओघळीचे काठावरील पड ...
द्राक्षे लागवड पद्धत, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर…..
जमीन – योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम, चुनखडीचे प्रमाण ८ % पेक्षा जास्त नको तसेच विद्युत वाहकता २ डे.सी. प्रति मीटर पेक्षा कमी ...
कपाशीवरील रोग व उपाय, माहित करून घ्या
कपाशीवरील रोग व उपाय – कापूस पिकाचा मनुष्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. जगातील संपूर्ण देशांपैकी, भारतात कापसाची लागवड जास्त असली ...
कांदा पीक मूल्यसाखळी बळकटीसाठी ऑप्रेशन ग्रीन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करावेत – कृषीमंत्री
मालेगाव – कांदा पिकातील मुल्यसाखळी बळकट करण्यासाठी ऑप्रेशन ग्रीन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करत, कांदा पिकाचे तालुक्यातील क्षेत्र लक्षात घेता मोठ्या प्रमाणात कांदाचाळ उभारणी ...
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर
नवी-दिल्ली – अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे ...




