🕒 1 min read
हिवाळ्यामध्ये बहुतांश लोक गरम पाण्याने अंघोळ करतात. मात्र, यामुळे नुकसान होऊ शकते. यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा. जाणून घेऊया गरम पाणी आणि इतर सवयींमुळे होणारे नुकसान आणि त्यावरील उपायांविषयी…
– अनेकजण अंघोळ करताना फक्त हातांना, बगलेत आणि चेहऱ्याला साबण लावतात, परंतु संपूर्ण शरीरावर चांगल्या प्रकारे साबण लावला पाहिजे.
बोंड पोखरून खाणाऱ्या गुलाबी अळीचा पुन्हा उद्रेक
– गरम पाण्याने दहा मिनिटांपेक्षा जास्त अंघोळ करू नये.
– गरम पाण्याने स्नायू सैल होतात, असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण यामुळे त्वचा रुक्ष होते.
– सतत गरम पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कधी-कधी कोमट पाण्याने अंघोळ करा. यामुळे त्वचेमध्ये मॉइश्चर टिकून राहील.
नुकसान झालेल्या पिकांचा तत्काळ सर्वे करावा – डॉ. अशोक उईके
– गरम पाण्याने अंघोळ केल्याने इंटर्नल हीट लॉस होते. यासोबतच थंड वातावरणात शरीर सहन करत नाही.
– सुगंधित साबणाने अंघोळ केल्याने त्वचा रुक्ष होऊ शकते.
स्विगी ऍपने प्रदर्शित केली ग्राहकांच्या फेव्हरेट फूडची यादी https://t.co/qvVcu6hn7P
— KrushiNama (@krushinama) December 27, 2019
शाओमीचा ‘हा’ मोबाइल लवकरच होणार लॉन्च https://t.co/2HIXOSgDQd
— KrushiNama (@krushinama) December 27, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





