बातम्या

राज्यात १३ डिसेंबर २०२१ पर्यंत ३०२.०८ लाख क्विंटल साखर उत्पादन
मुंबई – राज्यात २०२१-२२ मध्ये १३ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल १८५ साखर कारखाने (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली ...

सावधान! ‘या’ वेळेला कॉफी पित असाल तर ठरू शकते जीवघेणे
हिवाळा सुरू झाल्यानंतर शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी चहा कॉफी (Coffee) अनेकदा प्यायली जाते. तसंच कॉफी प्यायल्याने शरीराला उर्जा मिळते. काम करण्यासाठी उत्साह असतो. पण ...

थंडीच्या दिवसांत शरीरासाठी फायदेशीर आहे तिळ, जाणून घ्या फायदे
थंडीच्या (Cold) दिवसांत अशा काही गोष्टी मिळतात ज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे तीळ. तीळ एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्यात अनेक ...

महिला शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – दादाजी भुसे
पुणे – राज्यातील महिला (Women) शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या दूर करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदल करण्यात येतील. महिला (Women) शेतकरी आणि शेतमजूर यांचा सन्मान ...

दही-भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही कधी ऐकले नसणार…
दररोज दुपारच्या जेवणानंतर काही प्रमाणात दही (Yogurt) खायला हवे. याने आपल्याला अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील. हे केवळ पोटासाठी नव्हे तर याने मानसिक ...

राज्यात पुन्हा निर्बंध; आज नवी नियमावली जाहीर होणार
मुंबई – राज्यातल्या कोविड Covid रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री ...

राज्यात आतापर्यंत ३८८.१९ लाख क्विंटल साखर उत्पादन
मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये २३ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल १८८ साखर कारखाने (Sugar factory) ऊस गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली ...

तुम्ही रात्री केस धुवत असाल तर सावधान!
प्रत्येक जण आपल्या चेहऱ्याची आणि केसांची विशेष काळजी घेत असतो. परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे सकाळी केस (hair) धुवणे शक्य नसते, त्यामुळे कित्येक जण रात्री केस ...

राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार? याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
मुंबई – राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कोरोना थैमान घालण्याच्या दाट शक्यता आहेत. या पार्श्वभूमीवर राज्या निर्बंध लादले आहेत. ...

राज्यातील १८९ साखर कारखान्यांकडून तब्बल ४७९.८५ लाख टन उसाचे गाळप
मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल १८९ साखर कारखाने (Sugar factory) ऊस गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच ...




