बातम्या

रोज एक गाजर खा आणि ‘या’ आजारांना दूर करा
थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं गाजर (carrots) . बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. परंतु नुसतं गाजर (carrots) रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक ...

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खायला हवा चिकू, जाणून घ्या फायदे
थंड गुणधर्म असलं तरीही हिवाळा आणि उन्हाळ्यात आवडीनं खाल्ल जाणारं फळ म्हणजे चिकू Chiku. काही जण चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू Chiku ...

31 डिसेंबर २०२१ व नवीन वर्षाची मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई – कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची ...

अस्थमावर घरगुती पद्धतीने करा ‘हे’ इलाज, जाणून घ्या
अस्थमाचं (Asthma) सर्वात प्रमुख कारण आनुवंशिकता हे आहे. वायु प्रदूषण, अॅलर्जी, तंबाखूचा धूर, इत रासायनिक पदार्थ हेदेखील अस्थमाच्या (Asthma) प्रमुख कारणांमध्ये सामिल आहे. विविध ...

काळजी घ्या! राज्यात गेल्या २४ तासात 11,877 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई – राज्यात कोरोनारुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना (corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले ...

”अनाथांची मातृदेवता हरपली” – उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली
मुंबई – ‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून ...

‘महा आवास’ अभियान उपक्रमांतर्गत उद्दीष्टपूर्तीसोबतच कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्या – छगन भुजबळ
नाशिक – ‘महा आवास’ अभियान उपक्रमांतर्गत उद्ष्टिपूर्तीसोबतच कामे अधिक दर्जेदार होण्यासाठी कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक ...

कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका – उद्धव ठाकरे यांचे जनतेला कळकळीचे आवाहन
मुंबई – “कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. ...

राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात १४५.९६ लाख क्विंटल साखर उत्पादन
मुंबई – राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १३० लाख ९४ हजार लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १४५ लाख ९६ हजार ...

रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….
सकाळी उठल्यावर लिंबू पाणी (Lemon water) प्यायल्याने शरीरात एक उत्साह निर्माण होतो. दिवसभर कामांमध्ये हा उत्साह जाणवत राहतो. याशिवाय लिंबाच्या पाण्याचे शरीरासाठी अनेक फायदेही ...




