शेतकरी समस्या

जिरे खाल्ल्याने होतो अनेक रोगांपासून बचाव, जाणून घ्या
जिरं असं म्हटल्यावर डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे मिसळणाचा डबा. नंतर जिरा राईस, जिऱ्याच्या फोडणींचं वरण, सूप, रायतं किंवा जिऱ्याचं पाणी अशा अनेक ...

पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ डिजिटल प्लॅटफॉर्म
अमरावती – कोरोना साथीच्या काळात पोषण आहार योजनेची, तसेच राष्ट्रीय पोषण माह-२० च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आला. स्तनदा माता, बालके यांना ...

तुम्हाला काळी मिरीचे हे आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का, तर मग घ्या जाणून काय आहेत ते……
काळी मिरी मसाले पिकांचा राजा असे संबोधले जाते. भारतात तयार होणा-या काळी मिरीस चांगला वास व उत्कृष्ट दर्जा असल्यामुळे जागतिक काळी मिरीच्या 90 टक्के ...

हृदयविकाराचा झटका येण्याआधी ‘ही’ लक्षणे दिसतात, जाणून घ्या
बऱ्याच वेळा आपल्याला हार्ट अटॅक येतोय हेच लोकांना कळत नाही. इतकेच, नव्हे तर, आजूबाजूच्या लोकांनाही ते समजत नाही. हार्ट अटॅक हा असा आजार आहे ...

शिंगाड्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
शिंगाडे खाण्याचे फायदे : डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी अवश्य शिंगाड्यांचं सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात असतं. जर शिंगाड्यांचा आहारात समावेश केला ...

अचानक हार्ट अटॅक आला तर काय कराल, जाणून घ्या
हार्ट अटॅक एक मोठा आजार आहे जो कुठली चाहूल न देता अचानक पुढे उभा राहतो. याचा झटका कधीही आणि कुणालाही येऊ शकतो. जर पेशंट ...

आरोग्यदायी नारळ पाणी, जाणून घ्या फायदे
काय आहेत नारळ पाण्याचे फायदे ? नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीरातली पाण्याची कमतरता दूर होते. अनेक प्रकारचे बायोअँँक्टिव्ह एंझाईम नारळ पाण्यात असते. ...

कैरी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
आंबा जसे सर्वांचे आवडते फळ आहे तसेच कैरीही अनेकांना आवडते. जेवणासोबत कैरी खाण्याची तर एक वेगळीच मजा असते. कैरी फक्त खाण्यासच चांगली लागत नाही ...

ढोबळी मिरची लागवड पद्धत, जाणून घ्या
महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा जिल्हयामध्ये हिवाळी हंगामात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. महाराष्ट्रात ढोबळी मिरची पक्व असली तरी रंग हिरवागार असल्याने तिचा भाजीशिवाय इतरही ...

माहित करून घ्या उन्हाळ्यातील पिकांच्या पाणी नियोजनाबाबत
पिकांसाठी पाण्याची गरज ही जमिनीचा प्रकार, पिकांची वाढीची अवस्था व हंगाम याप्रमाणे बदलते. पाण्याचा चांगले नियोजन आणि कार्यक्षमरीत्या वापर करण्यासाठी जमीन समपातळीत असणे आवश्यक ...




