तूर डाळ

सकाळी अनशापोटी गूळ फुटाणे खाल्ल्याने होईल ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

गुळ-फुटाणे खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या नष्ट होतात. गुळ-फुटाणे खाल्ल्याने शरीराला पोषण मिळतेच आणि सौंदर्यातसुद्धा फरक पडताना दिसते. तसेच गुळ-फुटाणे खाण्याचे या व्यतिरिक्त अधिक फायदेसुद्धा आहेत. ...

भेंडी लागवड पद्धत, जाणून घ्या

भेंडी हे एक उत्‍तम फळभाजी पिक आहे भेंडीच्‍या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्‍य आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्‍ट्रामध्‍ये भेंडीखाली 8190 हेक्‍टर ...

केशर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

मुंबई –  केशराच्या वापरामुळे शारीरिक व्याधीदेखील दूर होतात. चला तर मग जाणून घेऊयात केशर खाण्याचे नेमके कोणकोणते फायदे आहेत. 1.केशर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत ...

तेजस्वी त्वचेसाठी घरगुती टिप्स, माहित करून घ्या

धूळ, प्रदूषण, ऊन या सगळ्यामुळे त्वचा कळवंटे. आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास देखील कमी होऊ लागतो. या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती टिप्स जाणून ...

शिळा भात आरोग्यास लाभदायक, जाणून घ्या फायदे

अनेक जणांना भात खाण्याची भीती असते. कारण भात खाल्याने वजन वाढण्याची भीती असते. परंतु, हाच भात आरोग्यास देखील तितकाच लाभदायक आहे. त्यामध्ये जर शिळा ...

……म्हणून जीभ स्वच्छ ठेवा!

आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती ...

पनीर खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे, माहित करून घ्या

मुंबई – पनीर हे चविष्ट असण्यासह आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. या मध्ये प्रथिन,व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फास्फोरस फोलेट मुबलक प्रमाणात आढळत.जे शरीरास निरोगी ठेवण्यास सहाय्यक असतात. ...

कारलं खा आणि आजारांना ठेवा दूर..! जाणून घ्या

कारलं या भाजीचं नाव जरी घेतलं तरी अनेक जण नाक मुरडतात. परंतु चवीने कडू असणारं कारलं शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. मात्र केवळ चव कडू ...

आवळा शरीरासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, अॅन्टी-ऑक्सिडेट्सही असतात. रोज आवळा ...

प्रत्येक मंदिरासमोर कासव का असते? जाणून घ्या

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्‍त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला `स्वत:ची कुंडलिनी जागृत व्हावी’, अशी इच्छा निर्माण झाली. कासवाने ...