sheti information in marathi
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
आपल्या शरीरासाठी पाण्याची किती आवश्यकता आहे हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे, जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाली तर यामुळे कोणती समस्या उद्भवू शकते, याची ...
ओट्स खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
ओटस् मध्ये असे काही गुणधर्म दडलेले असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरावर आणि सौंदर्यावर चांगले फायदे झालेले दिसून येऊ शकतात. इतर तृणधान्यांप्रमाणेच ओट्स हे देखील एक ...
थंडीच्या दिवसात मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या
आपण अंघोळ दररोज करतो पण एक दिवस म्हणजे तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी एक प्रयोग करून पहा. आठवड्यातून एकदा जर शक्य नसल्यास महिन्यातून एकदा ...
थंडीच्या दिवसांत ‘हे’ आहेत आरोग्यदायी हेल्थ ड्रिंक्स
हवामानात होत असलेल्या बदालाचा परिणाम आरेग्यावर होत असतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात काही बदल करा. थंडीपासून बचावण्यासाठी काही हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक्सचा ...
दूधासोबत ‘हे’ पदार्थ चुकनूही खाऊ नका
दूध आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. परंतु हे काही पदार्थांसोबत खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. 1. दही दूध आणि दह्याने तयार केलेले पदार्थ एकत्र खाऊ ...
पाणी कसं आणि केव्हा प्यावं? माहित करून घ्या
आपल्या सर्वाना पाणी आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे, हे तर माहितच आहे. जर योग्य पद्धतीने आपण पाणी प्यायलो तर आपल्या शरीरातील वात आणि ...
रोजच्या धावपळीच्या जीवनात ‘या’ पाच सवई महत्वाच्या, जाणून घ्या
पुणे : एकीकडे कोरोनाच्या साथीच्या रोगाने लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे, तर बऱ्याच काळ लॉकडाऊन मध्ये राहून लोकांच्या मानसिक स्थितीवर देखील त्याचा परिणाम पडला आहे. ...
कलिंगड/टरबूज व खरबूज लागवड पद्धत, जाणून घ्या
महाराष्ट्रामध्ये कलिंगड व खरबूज ही दोन पिके घेतली जातात. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे ६६० हेक्टर क्षेत्रावर तर खरबूजाची लागवड २३८ हेक्टर क्षेत्रावर केली जाते. ...
पालेभाज्या आणि त्याचे फायदे, जाणून घ्या……
जेवणात पालेभाज्याला खूप महत्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत. मेथी : (शास्त्रीय ...
उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर आहे जलजिरा! जाणून घ्या
उन्हाळा हा भारतातील तीन ऋतूपैकी एक आहे.उन्हाळ्यात हवामान कोरडे आणि उष्ण असते.या दिवसात सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरुप पडतात.यामुळे तापमानात वाढ होते असते.सततच्या उष्णते मुळे ...





