बातम्या

मोठी बातमी : डिझेल गाडीचे इंजिन बदलून करू शकता CNG किंवा LPG !
पुणे – वाढत्या डिझेल च्या किमती त्यामुळे अनेकांचे कंबर मोडले आहे. CNG किमंत बऱ्यापैकी असल्याने अनेकांना CNG गाडी असावी असे वाटते त्यांच्यासाठी मोठी बातमी ...

‘या’ सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये
मुंबई – केंद्र सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना (farmers) निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेची (पीएम-केएमवाय) घोषणा केली होती. भारतातील किसान मान-धन योजना ...
VIDEO- साखर कारखान्याच्या जाचाला कंटाळून शेतकरी कुटुंब मरणाच्या दारात
प्रकृती खालावल्याने मुलगा ससून हॉस्पिटलमध्ये भर्ती, माउलीला होतायत अश्रू अनावर.. सांगा मायबाप सरकार जगायचं कस

शेतकऱ्याने पेरू शेतीतून मिळवले नऊ लाखांचे उत्पन्न
दिल्ली आणि हैद्राबादच्या बाजारपेठेमध्ये सध्या करमाळा तालुका येथील प्रगतशील शेतकरी विजय लबडे यांच्या व्हीएनआर जातीच्या पेरूचा बोलबाला आहे. हे पेरू चवीला स्वादिष्ट असून त्या ...

जनावरांचे लसीकरण महत्त्वाचे
पशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग माणसात संक्रमित होत असतात. जैवतंत्रज्ञानाच्या विकासामुळे रोगजंतू विरुद्ध परिणामकारक लस निर्मिती होत आहे. सशक्त पशुधन, स्वच्छ पर्यावरण ...

जाणून घ्या भेंडी लागवड पद्धत
मित्रहो, जुलैच्या पहिल्या आठवडयात, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भेंडी लागवड केली जाते. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून त्यात कमीत कमी एकरी२ ते ३ टन शेणखत मिसळावे. शेणखत मिसळतेवेळी ...

जाणून घ्या अननसचे ७ मोठे फायदे
अननस हे बाहेरुन कडक परंतु आतुन रसरशीत फळ असते. याची आंबट-गोड चव सर्वांनाच खुप पसंत आहे. अननस असे खाण्याऐवजी याचा ज्यूस काढून प्यायले जाते. ...

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मक्याची पाहणी
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते. गेल्या महिना-दीड महिन्यापूर्वी लावलेल्या मका पिकावर अमेरिकन लष्कर अळी या कीडची लागण झाल्याने ...

बी- बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी
जालना : मागील वर्षी पाऊस नसल्याने शेतक-यांच्या हातून खरीप व रबीचे पीक गेले आहे. यामुळे यंदा वेळेवर पाऊस पडेलं. पीक जोमाने येईल. या आशेवर ...

पेरणी करताना विजेच्या धक्क्याने बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू, मुलाला साहेब करण्याचं स्वप्न अधुरं
उस्मानाबादेत जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बोर्डा येथील रामेश्वर मनोहर शेळके या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. शनिवारी पेरणी सुरु असताना ही दुर्देवी घटना घडली. ...




