शेतकरी माहिती

जिरे खाल्ल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या
जीरे भारतीय लोकांच्या खाद्यपदार्थामध्ये एक महत्वाचा भाग आहे तसेच आयुर्वेदिक औषध पाचक, श्वसन, रक्ताभिसरण आणि पुनरुत्पादक प्रणालीच्या अनेक रोगांसाठी वापरले जाते. आपल्या शरीरातील पचनसंस्था ...

जिरे खाल्ल्याने होतो अनेक रोगांपासून बचाव, जाणून घ्या
जिरं असं म्हटल्यावर डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे मिसळणाचा डबा. नंतर जिरा राईस, जिऱ्याच्या फोडणींचं वरण, सूप, रायतं किंवा जिऱ्याचं पाणी अशा अनेक ...

काळा चहा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, जाणून घ्या फायदे
चहा प्रेमींच्या संख्या भारतात काही कमी नाही कारण सहसा प्रत्येकजण आपापल्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपसह करणे पसंत करतात. अमृततुल्य पेय म्हणून ओळखली जाणारी चहा ...

हळदीचे दुध पिण्याचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे, जाणून घ्या
सर्दी होण्याच्या समस्येवर ‘हळदीचे दूध’ हा एक रामबाण उपाय आहे. दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे.दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर ...

‘हे’ घरगुती उपाय केल्याने ५ मिनटात दूर होईल तोंडाची दुर्गंधी
तोंडाला वास येणे म्हणजे श्वासाला वास येणे. हा दुर्गंध दोन कारणांनी येतो. एक म्हणजे पोटात अपचनासारखे आजार असणे. याशिवाय आहारात कांदा, मासे, लसूण असल्यास यामुळेही ...

वजन कमी करण्यासाठी चहा आहे फायदेशी, जाणून घ्या
भारतामध्ये अनेक लोकांना सकाळी उठल्यावर बेड टी पिण्याची सवय असते. काही लोकं अशीही असतात, ज्यांना चहा नाही तर कॉफी पिण्याची सवय असते. सकाळी उठल्यावर ...

ताजे खजुर खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
ताज्या स्वरूपातील खजूर देखील फर्टिलिटी सुधारण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी, मदत करते. खजूरामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ताज्या खजुरामुळे ...

थंडीच्या दिवसात असा घ्या आहार
गहू, ज्वारी, बाजरी या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरी बरोबर लोणी किंवा तुप खाण्यात असावे. हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्यामध्ये आहारात ...

रात्री झोपताना 2 लवंग खाऊन पाणी पिल्याने होईल हे फायदे, जाणून घ्या
लवंगा निःसंशयपणे आकारात लहान आहे, परंतु लवंगाचे फायदे चमत्कारीक आहेत. लवंगाचा वापर बहुधा मसाला, माउथ फ्रेशनर आणि औषध म्हणून केला जातो. गरम मसाल्यात लवंगाचा ...

अळू लागवड तंत्रज्ञान, जाणून घ्या
अळू हे उष्ण कटिबंधातील एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये हे पीक घेतले जाते. उत्तर भारतात अळूच्या कंदांना‘आरवी’ असे ...




