प्रमाणापेक्षा अधिक साखर खाणे शरीराला धोकादायक असते. त्यामुळे आपल्याला विविध प्रकाराच्या आजारांना सामोरे जावे लागते. आजच्या आधुनिक युगात मशिनच्या सहाय्याने काम करण्याच्या सवयीमुळे मानवाची शारीरीक क्षमता कमी होत चालली असून त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसत आहे. अशा जीवनशैलीत साखर खाणे अधिक धोकादायक आहे. चला तर मग जाणून घेऊ…
- जर तुमच्या आहारात नेहमी गोड पदार्थांचा समावेश असेल किंवा तुम्ही विकतचे फ्रुट ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स इत्यादी जास्त प्रमाणात घेत असाल तर त्यामुळे तुम्हाला डायबेटीस होण्याचा धोका वाढतो.
- वजन आटोक्यात ठेऊन ह्रदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी साखर बंद करणे ही एक आवश्यक गोष्ट आहे.
- जेवणात साखर जास्त असेल तर आळशीपणा वाढतो.
- चहा कॉफीमध्ये जर जास्त प्रमाणात साखर घ्यायची सवय असेल तर त्यामुळे सुद्धा दात लवकर खराब होतात.
- जास्त प्रमाणात गोड पदार्थ, साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमचे लक्ष विचलित होते.
महत्वाच्या बातम्या –
- पुढील दोन दिवसात राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता
- राज्यातील हवामान बदलणार; १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर – शेतकऱ्यांनी जुन्या ट्रॅक्टरमध्ये बसवा CNG किट, लाखोंचा होईल फायदा
- ‘हे’ उपाय करून पाठदुखी मिनिटांत दूर करा, माहित करून घ्या
- रात्री झोपताना 2 लवंग खाऊन पाणी पिल्याने होईल हे फायदे, जाणून घ्या